अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; १८-१९ जुलैला सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा; भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ...
Read moreजिल्हा अधीक्षक सुधाकर बोराळे शेतकऱ्यांच्या बांधावर

जामखेड तालुक्यात शेवगा, द्राक्ष, केळी, डाळिंब लागवडींसह स्मार्ट प्रकल्पाची पाहणी जामखेड: कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा ...
Read moreमातीचा कस टिकवायचा असेल तर संतुलित खत वापरा

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांना सल्ला; कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन जामखेड: जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती ...
Read moreहळगाव कृषी विद्यालयासाठी मांगी तलावाचे पाणी देण्यास विरोध; २२ गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव

मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांच्या ग्रामपंचायतींनी शासन निर्णयाविरोधात ठराव मंजूर; उद्या टेंभुर्णी-नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन जामखेड: करमाळा तालुक्यातील दुष्काळी ...
Read moreतुकाई उपसा जलसिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा : प्रा. राम शिंदे

जामखेड : कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे आवश्यक परवानग्यांसह १५ जुलै २०२६ पूर्वी पूर्ण करून योजनेचा ...
Read moreजामखेडमध्ये उभारणार ‘शेतकरी भवन’; सरकारकडून ३२ लाखांचा पहिला हप्ता मंजूर, प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड: जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...
Read moreसावधान! हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज; महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचा तडाखा, 30 मार्चपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

मुंबई, दि. 29 मार्च : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. 30 मार्चपासून राज्यातील अनेक ...
Read moreशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता खात्यात जमा; तुमचा हप्ता आला का? असे चेक करा

जामखेड: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा ८वा हप्ता मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री Devendra ...
Read moreउष्णतेनंतर ‘निसर्गाचा पलटवार’! राज्यात वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा कहर, पुढील ४८ तास धोक्याचे, अहिल्यानगरसह २४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’!

जामखेड: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हाने हैराण केलेल्या नागरिकांना आता अचानक बदललेल्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. उष्णतेनंतर अवकाळी पावसाने ...
Read moreपीक पाहणीला पुन्हा मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार पीक पाहणी, नोंदणी अपूर्णच राहिल्याने शासनाचा निर्णय

जामखेड | राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू ...
Read more








